नागपूर- जनतेच्या प्रश्नी चर्चा व्हावी यासाठी दोन दिवस अधिवेशन वाढवावे अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली. हिवाळी अधिवेशन उद्या 20 डिसेंबरला संपत आहे या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
दानवे म्हणाले, अजित पवार यांनी आपली इच्छा लपवली नाही. तीन पक्षाची तीन तोंड आहेत.संघाची भूमिका आणि पक्षाची भूमिका वेगळी आहे. २६ हजार कोटींच्या मीटरबाबत मी विषय मांडला आहे. त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही.भाजपने रथयात्रा काढण्यापेक्षा विकास यात्रा काढावी.
त्यांनी विकास काय काय केला? ते सांगावं.आम्हीही चर्चेला तयार आहोत.
आम्ही होऊ दे चर्चा हे कार्यक्रम हाती घेतला असेही अंबादास दानवे म्हणाले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















