वर्धा – शहरातील पाच वर्षीय मुलीचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांसह नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्या खाजगी डॉक्टरांची वैद्यकिय पदवी रद्द करावी. यासाठी भिम ब्रिगेड संघटना व गौतम नगर येथील नागरिकांनी अमरावती च्या उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात घेराव घेतला.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















