
बिहार राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला व एनडीए च्या उमेदवारांना कौल देत बिहारचा विकास स्वीकारलेला आहे.
देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आद. नरेंद्रजी मोदी, आद. अमितभाई शहा व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी बिहार राज्यात तडपेने केलेला प्रचार स्वीकारत दिलेल्या कौलाबद्दल बिहारच्या जनतेचे धन्यवाद व अभिनंदन, अशी प्रतिक्रिया प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिलेली आहे.
Related posts:
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
शिक्षण संस्थानी शिक्षण विभागाचे ‘समायोजन’ आदेश स्वीकारू नये, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा...
April 18, 2026Artical Blog
वि. सा. संघाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आर्थिक सहकार्य करा...
April 18, 2026MAHARASHTRA



















