
बिहार राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला व एनडीए च्या उमेदवारांना कौल देत बिहारचा विकास स्वीकारलेला आहे.
देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आद. नरेंद्रजी मोदी, आद. अमितभाई शहा व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी बिहार राज्यात तडपेने केलेला प्रचार स्वीकारत दिलेल्या कौलाबद्दल बिहारच्या जनतेचे धन्यवाद व अभिनंदन, अशी प्रतिक्रिया प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिलेली आहे.
Related posts:
नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराजांचे नाव
December 8, 2025LOCAL NEWS
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संविधान व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप...
December 8, 2025LOCAL NEWS
माजी नगराध्यक्षा सौ. सुनीता लोढीया यांच्या शुभहस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन
December 8, 2025LOCAL NEWS
















