अमरावती- संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले, साईबाबांचा अपमान केला आहे. जे अफजल खानचे वकील होते, श्रीकृष्ण कुलकर्णी त्यांचा हा वंशज संभाजी भिडे आहे. राज्य पोलीस संभाजी भिडे यांच्या सभेला साथ देथ आहेत. त्यांना अटक करत नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा कट आहे का? त्यांना दोन समाजामध्ये भांडण लावायचे आहे का? हे असं झालं तर जनता माफ करणार नाही. देशाचे वातावरण खराब करण्याचे काम चालू आहे. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी काँग्रेस नेत्या आ. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















