अमरावती- धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असताना देखील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वेळ नाही. मुंबईत बैठका घेऊन ते आम्हाला खेळवत आहे असा आरोप अमरावतीमध्ये धनगर बांधवांनी पत्रकार परिषद घेत केला. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगरांना आरक्षण द्या, अन्यथा भाजपच्या नेत्यांना धनगर समाज रस्त्या रस्त्यात गाठत अद्दल घडवेल असा इशारा
दिलीप एडतकर, धनगर नेते यांनी दिला आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















