अमरावती : सध्या विदर्भात उष्णतेची लाट असल्याने मान्सून केव्हा दाखल होणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.पाऊसच नसल्याने अमरावती जिल्ह्यात एकही टक्के पेरण्या झाल्या नाहीत. 22 जून ते 1 जुलै पर्यंत विदर्भात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती अमरावतीचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेती तयार ठेवावी व जूनच्या अगदी शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी असे आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















