
अमरावती AMRAWATI – शेतकऱ्यांच्या आर्थिक आरक्षणासाठी आमदार BACHU KADU बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला असून आमदार बच्चू कडू हे आज नागपूर वरून अयोध्येला रवाना झाले.मात्र या सर्व आंदोलनावर बोलतांना आमदार बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर बोचरी टीका केली. कुठलाही मतदारसंघ कोणाची मालमत्ता नाही इथे फक्त आमचीच चालते असे कुणी समजू नये .आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कुठेही जाऊ शकतो, कोणाच्याही विरोधात आंदोलन करू शकतो मग तो मतदारसंघ कोणाचाही असो मोदी किंवा योगी यांचाही असला तरी आमचा कोणी बाप नाही शेतकरीच आमचा माय बाप आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करत राहू अशी ठाम भूमिका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















