अमरावती AMRAWATI – शेतकऱ्यांच्या आर्थिक आरक्षणासाठी आमदार BACHU KADU बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला असून आमदार बच्चू कडू हे आज नागपूर वरून अयोध्येला रवाना झाले.मात्र या सर्व आंदोलनावर बोलतांना आमदार बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर बोचरी टीका केली. कुठलाही मतदारसंघ कोणाची मालमत्ता नाही इथे फक्त आमचीच चालते असे कुणी समजू नये .आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कुठेही जाऊ शकतो, कोणाच्याही विरोधात आंदोलन करू शकतो मग तो मतदारसंघ कोणाचाही असो मोदी किंवा योगी यांचाही असला तरी आमचा कोणी बाप नाही शेतकरीच आमचा माय बाप आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करत राहू अशी ठाम भूमिका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














