वर्धा (Wardha): सत्तासंघर्षाचा सुप्रिम कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच राज्यातील राजकीय पंडित आणि पत्रकारांनी निर्णयही देऊन टाकला अशी टीका करतानाच सत्तासंघर्षाचा योग्य निर्णय येईल अशी अपेक्षा (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविली. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्हा परिषद मधील स्वर्गीय सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Hall) सभागृहात खरीप पूर्व आढावा बैठक घेतली. बोगस बियाणांवर कारवाई करण्यात येईल मात्र शेतकऱ्यांनी बोगस बियाणांचे बिल हे सांभाळून ठेवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















