
(BULDHANA)बुलढाणा – (Farmer leader Ravikant Tupkar)शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा काढला. या महामोर्चात तुपकर यांनी सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मागण्या मान्य केल्या नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. दोन दिवसांपासून रविकांत तुपकर यांनी सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आता ते आंदोलन सुरू ठेवून रविकांत तुपकर हे मुंबईकडे रवाना होत आहेत.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















