
मुंबई MUMBAI -राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमधून खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या माध्यमातून राज्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय.
राष्ट्रवादी पक्षातील फुटीवर निवडणूक आयोगात आज युक्तिवाद होणार आहे. त्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोग जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेन, असेही तटकरे म्हणाले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















