अमरावती – अमरावतीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. अमरावती शहरातील संजय गांधी नगर जलमय झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे. व विद्यार्थ्यांना देखील रस्ता दिसत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.














