नागपूर : बाजार समितीच्या निकालाने राज्य सरकारला त्यांची जागा दाखवून दिली आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने शेकऱ्यांनी महाविकास आघाडीला आपला आशीर्वाद दिला.चंद्रपूर जिल्ह्यात 9 पैकी 7 बाजार समितीत महाविकास आघाडीचे लोक निवडणुकीत जिंकून आले .यामुळेच आज बाजार समितीचे निकाल हे सरकारला चपराक आहे असे मत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















