(Yawatmal)यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत नापिकीला सामोर जावं लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
या परिस्थितीला कंटाळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील वाई-रूई येथील शेतकरी कुणाल जतकर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र लिहिले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मारण्याचं काम करत आहेत की का हे प्रश्न उपस्थित होत आहे.
तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं मुख्यमंत्र्यांनी करावं, अशी मागणी या माध्यमातून केली जात आहे.
Related posts:
राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग के माननीय सदस्य श्री वड्डेपल्ली रामचंदर द्वारा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमि...
April 19, 2026Artical Blog
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
शिक्षण संस्थानी शिक्षण विभागाचे ‘समायोजन’ आदेश स्वीकारू नये, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा...
April 18, 2026Artical Blog



















