
अमरावती- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची असे बॅनर अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये लावण्यात आले असून या बॅनरवर एक मजकूर लिहला आहे. आज राजकारणाचा चिखल झाला आहे का ? माझ्या मताला काही किंमत आहे का ? असा मजकूर यावर लिहला आहे. एकदा मतदान केलं की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार? अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बॅनर बाजी करण्यात आली आहे. या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
















