
नागपूर(Nagpur) -काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेल्या, काल अखेरच्या दिवशी शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल केलेल्या रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी समितीकडून जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेसला,माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का बसला आहे. काल केदार समर्थक मनोहर कुंभारे भाजपवासी झाले,कालच काँग्रेसच्या प्रचाराचा सुनील केदार यांनी ग्रामीणमध्ये श्री गणेशा केला.
आज त्यांना हा धक्का बसला. 30 मार्च रोजी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने भाजपचे शंकर चहांदे,काँग्रेसचे गेल्यावेळी रामटेकमधून उमेदवार असलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये या दोघांना एबी फॉर्म दिले असल्याने आता नेमके कोण उमेदवार हे ऍड प्रकाश आंबेडकरच ठरविणार आहेत.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















