जालना JALNA – मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे हे मागील सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या सहा दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीत मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. मनोज पाटील जरांगे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास प्रत्येक घराघरात नथुराम गोडसे तयार होतील असा इशारा MNOJ PATIL मनोज पाटील जरांगे यांच्या मानलेल्या बहीण रेखाताई पाटील REKHA PATIL यांनी सरकारला दिला आहे. वेळीच योग्य ते पाऊल उचलावे नाहीतर सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.
Related posts:
राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग के माननीय सदस्य श्री वड्डेपल्ली रामचंदर द्वारा वेस्टर्न कोलफील्ड्स लिमि...
April 19, 2026Artical Blog
विदर्भ साहित्य संघात ग.त्र्यं. माडखोलकर स्मृती व्याख्यानमाला १९ एप्रिल रोजी
April 18, 2026Artical Blog
शिक्षण संस्थानी शिक्षण विभागाचे ‘समायोजन’ आदेश स्वीकारू नये, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा...
April 18, 2026Artical Blog



















