बुलढाणा : नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिछा सोडायला तयार नाही. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले आहे. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.घरांची, गोठ्यांची पडझड झाली आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.. तात्काळ शेतकऱ्यांना मदत न केल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभे करू असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी आज 2 तासांची देखभाल दुरुस्ती
June 8, 2026LOCAL NEWS



















