जालना – जालन्यात भाजीपाल्याला कमी दर मिळत असतानाच आता फूल उत्पादक शेतकरीही फुलांचे भाव कोसळल्याने हैराण झाला आहे. व्यापाऱ्यांनी फुलांना योग्य भाव न दिल्यानं आज शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले नाल्यात फेकून दिली.
शहरातील साईबाबा चौकात ही घटना घडली. राब -राब राबून विक्रीसाठी आणलेल्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी फुलांची विक्री न करता 15 ते 20 क्विंटल मोगरा, गुलाब ही फुलं नाल्यात फेकून देत व्यापाऱ्यांचा निषेध नोंदवला.
Related posts:
भाजपचे ‘दुकान’ बंद करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी काँग्रेसचे शटर सांभाळावे
June 9, 2026MAHARASHTRA
‘सुमन सुगंध’ संगीत कार्यक्रम 11 जून को स्वर्गीय सुमन कल्याणपुर को दी जाएगी स्वरांजलि
June 9, 2026Artical Blog
जयताळा लास्ट बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल मार्गावरील रस्ता रुंदीकरणाला गती
June 9, 2026Artical Blog


















