अमरावती: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या अवकाळी पावसामुळे मात्र काढणीला आलेला हरभरा व गहू पूर्णपणे पावसात भिजला, तर कांद्यासह संत्रा सुद्धा गळून पडला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, आता सरकारने शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहावे अशी अपेक्षा आणि मागणी शेतकरी करीत आहेत.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी आज 2 तासांची देखभाल दुरुस्ती
June 8, 2026LOCAL NEWS



















