![११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान](https://shankhnaad.live/wp-content/uploads/2024/05/११-वाजेपर्यंत-१७.५१-टक्के-मतदान-696x392.jpg)
मुंबई(Mumbai), १३ मे राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – २२.१२ टक्के
![](https://shankhnaad.live/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-12-at-3.06.22-PM-1024x438.jpeg)
जळगाव– १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर– १४.५१ टक्के
अहमदनगर– १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा