११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

0

मुंबई(Mumbai), १३ मे  राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – २२.१२ टक्के

जळगाव– १६.८९ टक्के

रावेर – १९.०३ टक्के

जालना – २१.३५ टक्के

औरंगाबाद – १९.५३ टक्के

मावळ -१४.८७ टक्के

पुणे – १६.१६ टक्के

शिरूर– १४.५१ टक्के

अहमदनगर– १४.७४ टक्के

शिर्डी -१८.९१ टक्के

बीड – १६.६२ टक्के

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा