
चंद्रपूर 21 सप्टेंबर (हिं.स.)- इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळी २ तासात धो-धो पाऊस बरसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पण तत्पूर्वी इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















