
अमरावती – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे. मोदीजी है, तो मुमकीन हैं.
लोकं मोदींवर विश्वास ठेवतात. तीनही राज्यात मोदींच, भाजपचे सरकार मोठ्या बहुमताने आलं. आणि कॉंग्रेसचा अहंकाराचा फुगा फुटला अशी प्रतिक्रिया खा अनिल बोडे यांनी दिली.
-शेतकरी असो, युवक असो, महिला असो, विद्यार्थी असो, व्यापारी असो सर्वांना वाटतं की, आपलं राज्य पुढे गेल पाहिजे. आपला देश पुढे गेला पाहिजे. देश पुढे नेण्याची गॅरंटी मोदी आहेत. कॉंग्रेस जेव्हा जेव्हा मोदींना वाईट बोलली, तेव्हा तेव्हा कॉंग्रेस ला लोकांनी झिडकारलं.हा विजय अतिशय महत्वाचा आहे.भारताच्या भविष्याचा हा विजय आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















