
अमरावती AMRAWATI – सध्या वातावरणामध्ये होणारा बदल व ढगाळ वातावरणामुळे अमरावती जिल्ह्यात तूर पिकावर अळीचे संकट ओढवले आहे. सध्या TUR तूर पीक फुलोर अवस्थेवर तर काही ठिकाणी शेंगा अवस्थेत असताना आता या पिकांवर शेंगा पोकळण्याऱ्या अळीचे संकट आल्यामुळे आता पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना मोठ्या प्रमाणात शेतकरी फवारणी करताना दिसून येत आहे, यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले नसल्याने संपूर्ण शेतकरी आता तूर पिकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी शेतकरी तूर पिकांकडे अधिक भर देताना दिसून येत आहेत
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















