नागपूर: (Nagpur)दिवसाढवळ्या हत्या होणे ही गंभीर बाब आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर, अतिकच्या हत्येनं योगी (Yogi Adityanath) सरकारचा क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप शिवसेना नेते खा संजय राऊत (Sanjay Raut)यांनी माध्यमांशी बोलताना केला.
उत्तर प्रदेश (UP) सरकारने कलम १४४ लावली आहे, तिथले सरकार सक्षम आहे. पोलिस चकमकीच्या घटना मी समजु शकतो. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तात दिवसा ढवळ्या हत्या होणे, ही निश्चितच गंभीर बाब आहे. पोलिसांच्या घेऱ्यात हे होते ही दुर्दैवी आहे. पोलिसाच्या एन्काउन्टर विषयी आम्ही कधी प्रश्न चिन्ह निर्माण केले नाही. आज नागपुरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा एतिहासिक होणार असल्याचा दावा केला.
Related posts:
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
मुल मालधक्का प्रकल्पाला ब्रेक; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
May 10, 2026Artical Blog
स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार नितीन गडकरी यांना
May 9, 2026Artical Blog














