मुंबई MUMBAI २२ जानेवारी: मुंबईमध्ये काल, रविवारी टाटा मॅरेथॉन पार पडली. मात्र या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाले आहेत. यामध्ये. राजेंद्र बोरा (७४) आणि सुवरदीप बॅनर्जी (४५) हे स्पर्धक मॅरेथॉनमध्ये धावत असतानाच अचानक खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी असलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या २२ जणांना विविध कारणांनी रुग्णालयात दाखल करावे लागले.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














