नागपूर- विरोधी पक्ष नेते त्यांची कामगिरी बजावत आहेत. उलटपक्षी सरकार सर्व प्रश्नांवर गंभीर आहे. सरकार प्रत्येक क्षेत्रात रोज एक नवं पाऊल पुढे टाकत आहे.आपण जनतेला विचारू शकता की, सरकार बद्दल त्यांचे काय मत आहे?
उद्धव ठाकरे यांनी रोज सभागृहात यावं आणि काही मुद्दे मांडत सरकारला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन करावे असे मत आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














