
नागपूर- विरोधी पक्ष नेते त्यांची कामगिरी बजावत आहेत. उलटपक्षी सरकार सर्व प्रश्नांवर गंभीर आहे. सरकार प्रत्येक क्षेत्रात रोज एक नवं पाऊल पुढे टाकत आहे.आपण जनतेला विचारू शकता की, सरकार बद्दल त्यांचे काय मत आहे?
उद्धव ठाकरे यांनी रोज सभागृहात यावं आणि काही मुद्दे मांडत सरकारला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन करावे असे मत आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















