
अमरावती : आज संपूर्ण 567 जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन झाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशोक भटकर आणि कमलाकांत काळे या दोन्ही आरोपीविरोधात एफआयआर दाखल असूनही त्यांना अजून पर्यंत पोलिसांनी अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















