अमरावती – अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा रस्त्यावर फेकून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होते आहे. यावर कृषी विभागाने उपाय योजना शेतकऱ्यांना सुचवल्या नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार येथे शेतकऱ्यांनी संत्री रस्त्यावर फेकून निषेध केला. झालेल्या नुकसानीची भरपाई देखील सरकारने द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














