
अमरावती – अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा रस्त्यावर फेकून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होते आहे. यावर कृषी विभागाने उपाय योजना शेतकऱ्यांना सुचवल्या नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार येथे शेतकऱ्यांनी संत्री रस्त्यावर फेकून निषेध केला. झालेल्या नुकसानीची भरपाई देखील सरकारने द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















