
वर्धा WRDHA – सरकारी संस्था कंपनीकरण, कंत्राटीकरण, खासगीकरण यासह शेतकरी प्रश्न, जुनी पेन्शन अशा असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता आणि शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता संघर्ष समन्वय समितीने आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.
हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जाऊन याच चौकात गेला. या जन आक्रोश मोर्चामध्ये सीटू आयटक राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक, शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यासह ४० संघटनांचा सहभाग होता. आ सुधाकर अडबाले यांनी नेतृत्व केले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















