
अमरावती- अमरावतीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सोयाबीन, कापूस, तूर, कांदा व संत्राला योग्य हमी भाव देण्यात यावा, यासोबतच विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती अध्यक्ष अमित अढावू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नांदगाव पेठ टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता. यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog


















