(Nashik)नाशिक : अकोले तालुक्यातील (Nilwande Dam)निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज पाणी सोडन्यात येणार आहे. या मुळे संगमनेर, अकोले, राहात, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपुर आणि नाशिक जिल्हातील सिन्नर तालुक्यातील182 दुष्काळी गावांना याचा फायदा होऊन ही गावे लागवडीखाली येणार आहेत. यामुळे निळवंडेच्या पाण्यावरून चालेल्या राजकारणाला पुर्ण विराम मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














