
(Nashik)नाशिक : अकोले तालुक्यातील (Nilwande Dam)निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज पाणी सोडन्यात येणार आहे. या मुळे संगमनेर, अकोले, राहात, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपुर आणि नाशिक जिल्हातील सिन्नर तालुक्यातील182 दुष्काळी गावांना याचा फायदा होऊन ही गावे लागवडीखाली येणार आहेत. यामुळे निळवंडेच्या पाण्यावरून चालेल्या राजकारणाला पुर्ण विराम मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















