
वाशिम – मराठा आरक्षण संदर्भातील अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या करीता मनोज जरांगे पाटील हे अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसले असून, त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारला असता मराठा आरक्षणासाठी आधीच्या सरकारने काय काम केले असा सवाल खा श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. कुणबी दाखले कधीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले गेले नव्हते. ते दाखले या सरकारने दिले आहेत. या संदर्भात हरकती मागविल्या असून, सध्या टेक्निकल काम सुरू आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पूर्ण केल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला.
राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live
Related posts:
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA
नागपूरकरांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणार चालना? मुरलीधर मोहोळ यांचे संकेत
May 29, 2026Artical Blog
शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार...
May 29, 2026Artical Blog
















