जालना – मराठा आरक्षणावर काहीही न बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. पंतप्रधानांना आरक्षणावर बोलायचं नव्हतं तर त्यांनी राज्यात यायलाच नव्हतं.मग, आले तर बोलायला पाहिजे होतं. कारण ते गोर गरिबांचे पंतप्रधान आहेत असं ते बोलतात. मात्र आता मराठ्यांना समजलं की त्यांचं कुणीच नाहीये म्हणून. त्यामुळं आता मराठे यांना वठणीवर आणतील आणि आरक्षण घेतीलच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














