
अमरावती AMRAWARTI – संभाजी भिडे यांना राज्य सरकार अटक का करत नाही? असा सवाल काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर YASHOMATI THAKUR यांनी उपस्थित केला आहे.
15 ऑगस्टला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला. तिरंगा हा महत्त्वाचा आहे, व तो राहीलच. जर तिरंग्याला कोणी छेडण्याचा प्रयत्न केला तर जनता त्याला माफ करणार नाही यावर भर दिला
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















