
वाहतुकीचा मार्ग बंद
(Wardha)वर्धा – वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नदी, नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कानगाव ते अलमडोह मार्ग बंद झाला असून वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ते कानगावलगत असणाऱ्या (Yashoda River) यशोदा नदीला पूर आला आहे. गावकऱ्यांना या पुलावरून जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हा पूल अतिशय कमी उंचीचा असल्याने पावसामुळे ह्या नदीला पूर येत असून तेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाते, त्यामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा पूल दुरुस्त करून त्या पुलाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. फसवत असाल तर समाज तुम्हाला
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog


















