
(Mumbai)मुंबई– नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तूरडाळीचे दर वाढले आहेत. तूरडाळीच्या दरात प्रति किलोला दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात मागील अनेक दिवसांपासून तूरडाळीची आवक घटल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. लातूर, गुजरात, उत्तर प्रदेश आणि अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात तूरडाळ येत आहे. काही दिवसात आवक अजून वाढण्याची आशा व्यापऱ्यांनी व्यक्त केली आहे. दर वाढल्याने ग्राहक नाही आहे त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
तांत्रिक आव्हानांवर महावितरणची मात!
May 26, 2026Breaking news
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog



















