
नागपूर NAGPUR : पाणी टंचाई नसल्याने बरेच शेतकरी पूर्व हंगामी कापूस लागवड करीत असतात. त्यानंतर कोरडवाहू कापसाचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्यावर हंगामातील कापसाला भाव मिळाला नसल्याने अनेक ठिकाणी 50% शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडलेला आहे. परंतु अनियमित पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकरी इतर पिक घेत नाही. कापूस आणि मकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. यावर्षी कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाचे लागवड करताना शेतकरी दिसत आहे.
Related posts:
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA

















