
(Mumbai)मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चायनावरुन आलेल्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी असून,चवीला गोड असल्याने आणि राज्यातील आणि भारतातून येणाऱ्या द्राक्षांची आवक घटली असल्याने ग्राहक या द्राक्षांना पसंती देत आहेत. सहा किलोच्या एका पेटीला एक हजार दोनशे रुपयांचा दर असून अजून काही दिवस हा हंगाम सुरू राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.आणखी काही दिवस ही आवक सुरू राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog


















