
अमरावती- मराठा आरक्षण संदर्भात 24 डिसेंबर ही तारीख समजून सरकारने मजबुतीने कामाला लागलं पाहिजे.15 दिवसाचा प्रगती अहवाल मनोज जरांगे पाटलांसमोर ठेवावा. निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणो आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
75 वर्ष मराठ्यांवर अन्याय झाला आहे. मराठ्यांची सहनशीलता संपली आहे. आता हा अन्याय संपुष्टात आणायला हवा, मराठा हा कुणबीच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारसोबत प्रयत्न करण्याची ग्वाही आ बच्चू कडू यांनी दिली.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















