
बुलडाणा– काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यासाठी सांगण्यात आलेले कारण अगदीच तकलादू आहे, असे देशातील नागरिकांना वाटायला लागले आहे. भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरले असल्याचेही ते द्योतक आहे, असा टोला काँग्रेसचे माजी मत्री शिवाजीराव मोघे यांनी लगावला आहे. 2019 मध्ये करण्यात आलेल्या भाषणावर आक्षेप घेत भाजपाच्या माजी मंत्र्यानेच न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांनीच स्टे आणला. त्यानंतर घडलेल्या अशा विविध घडामोडींकडेही मोघे यांनी लक्ष वेधले.
Related posts:
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA
नागपूरकरांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणार चालना? मुरलीधर मोहोळ यांचे संकेत
May 29, 2026Artical Blog
शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार...
May 29, 2026Artical Blog
















