
मुंबई – आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत सर्व जिल्हा प्रमुखांना सर्वोच्च न्यायालायाचा निर्णय आपल्या भागातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोचवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली.
येत्या 18 जूनला मुंबईमध्ये राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. 19 जूनला मुंबईत वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार असून सुप्रिम कोर्टाचा निकाल गावागावांत पोहचवणार असल्याचे दानवे म्हणाले.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















