नाशिक (Nashik)- कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरवात झाली आहे. भाजपाचे लोक द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. मणीपुरपासून दुसऱ्या टप्प्याची यात्रा सुरू झाली, आज मोदी सरकारमार्फत कष्टकरी,शेतकरी यांच्याविरोधात निर्णय घेतले जात आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.
भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये जनतेशी संवाद साधत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ते 25 लोकांचे 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले.यात अदानीसारख्या बड्या लोकांचे कर्ज माफ केले, सरकारने शेतकरी,कामगार यांचे कर्फ माफ केलेले नाही.अशा सर्व गोष्टींच्या विरोधातच आम्ही ही यात्रा काढली असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
Related posts:
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
मुल मालधक्का प्रकल्पाला ब्रेक; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
May 10, 2026Artical Blog
स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार नितीन गडकरी यांना
May 9, 2026Artical Blog














