भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया शेतकरी, युवक, उद्योजक, गरीब, मध्यमवर्गीय, महिला अशा सर्व समाजघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले...
Top News
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार...
मुंबई : अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ही याच कार्यपद्धतीचा...
मुंबई : शेतीमालास दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात यासाठी कुठल्याही तरतुदी झालेल्या नसून हा अर्थसंकल्प केवळ कार्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न दुप्पट...
पुणेः पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून शैलेश टिळक यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत (Kasba Assembly By Election) आहेत. शैलेश टिळक हे...
विशाल अग्रवाल, अध्यक्ष – VIA मी नवीन अर्थसंकल्पाचे स्वागत करतो आणि आयकर स्लॅबमध्ये मोठा दिलासा देतो. पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक कौतुकास्पद आहे. ————– आशिष...

बजेटमध्ये मध्यमवर्गाला केंद्र सरकारकडून दिलासा पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून वैध असेल – निर्मला सीतारामन भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी तीन उत्कृष्ट संस्थांची स्थापना – निर्मला सीतारामन...

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर झालेल्या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अपेक्षेप्रमाणे मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा दिलाय. नव्या...
अमरावती. सायबर गुन्हे (Cyber crime ) सातत्याने समोर येत आहेत. हॅकर्स रोज नवीन युक्त्या शोधून सर्वसामान्यांची फसवणुक करीत आहेत. गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारांनी...